प्रेम....नावातच १ ओलावा आहे..
पण केले तर लोक म्हणतात के फालतूपना आहे
प्रेम झाले तेहि नकळत झाले
पण कधी न्हवे ते आता त्याच प्रेमा पासून पलुन जावेसे वाटले
प्रेम करताना खुप कही मनात होते.
प्रत्येक वर्षाच्या त्या दिवाच्या celebration चे प्लानिंग होते
अणि आताही ते मनातच राहिले.
काही क्षणातच या प्लान्निंग चे तुकडे झाले.
दिवसातून १०० वेळा वाजणारा येणारा हा फोन आता गप्प झालाय.
मनाची चाल बिचल मात्र तशीच राहिली.
हातात हात घालून मारलेल्या गप्पा
ट्रेन मध्ये खिडकी जवळ बसून गार हवेची घेतलेली ती मजा
सारे काही त्या हवेतच विरून गेले
मनात मात्र राहिल्या त्या सुखद आठवणी
या आठवणी मधेच आता जगणे आहे.
पण का कळेना या मनाच्या कोपऱ्यात एक घालमेल आहे.
खूप वाटे कि ती मला समजून घेईल
कधीतरी येऊन मला जवळ घेईल.
आणि मनातील सगळे मळभ दूर होईल.
पण आता हे सगळे मनातच राहील
कारण ती आता तिच्या नवऱ्याच्या बरोबर सुखी राहील.
१० दिवसाच्या ओळखीवर त्याला तिची आयुष्य भर साथ मिळेल.
पण माझे काय या ५ वर्षाच्या या ओळखीत मी तर पूर्ण विरहात राहीन.
प्रेम म्हणजे हे असे असेल तर मी त्यात बुडून जाणार.
कारण तिच्या आठवणीतच मी जगणार.
No comments:
Post a Comment